अरुण गोविल यांनी रामायण या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले. पण प्रेक्षकांनी त्यांना रामाच्या भूमिकेशिवाय दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत स्वीकारले नाही. ...
रामायण या मालिकेत भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती. त्यांचे अवघ्या चाळीशीत निधन झाले. त्यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा देखील या क्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहे. ...
८० च्या दशकात रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. या प्रत्येक व्यक्तिरेखा आणि ती साकारणा-या कलाकारांना आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अरूण गोविल यांनी साकारलेला ‘राम’आणि दीपिका चिखलियाने साकारलेली ‘सीता’ आजही प्रेक्षकांना लख ...
वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण हे त्याकाळी घडलेल्या घटनांची नोंद घेत त्याला मांडण्यात आले आहे. याचा अभ्यास करताना हे सत्य की कल्पना असा विचार नक्की पडू शकतो; मात्र त्याचा अभ्यास करताना प्रत्येकाने आपल्या नजरेतून रामायण समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास ...