नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित के ...
लॉकडाऊनमध्ये 'रामायण' आणि त्यातील पात्रांची खूप चर्चा रंगली होती. कोरोना विषाणूमुळे देशात कोरोना व्हायरस लॉकडाउन रिलीज झाल्यानंतर सिरियल्सचे शूटिंगही बंद झाले होते. ...
रामायणातील लक्ष्मण म्हणजेच अभिनेते सुनील लहरी यांनी सांगितले की, रामानंद सागर यांनी शूटिंगदरम्यान कट बोलत नाही तोपर्यंत नदीत होडी चालवत रहायला सांगितले होते. त्यांचा आवाज न आल्यामुळे आम्ही खूप पुढे निघून गेलो होतो. ...