लॉकडाऊनमध्ये 'रामायण' आणि त्यातील पात्रांची खूप चर्चा रंगली होती. कोरोना विषाणूमुळे देशात कोरोना व्हायरस लॉकडाउन रिलीज झाल्यानंतर सिरियल्सचे शूटिंगही बंद झाले होते. ...
रामायणातील लक्ष्मण म्हणजेच अभिनेते सुनील लहरी यांनी सांगितले की, रामानंद सागर यांनी शूटिंगदरम्यान कट बोलत नाही तोपर्यंत नदीत होडी चालवत रहायला सांगितले होते. त्यांचा आवाज न आल्यामुळे आम्ही खूप पुढे निघून गेलो होतो. ...
रामायण, महाभारत या व अशा अनेक एकेकाळी गाजलेल्या मालिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या. विशेषत: रामायण या मालिकेने तर प्रेक्षकांना वेड लावले. इतके की, या मालिकेने टीआरपीचे सगळे विक्रम मोडीत काढले. ...