रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचा हा नवा अभ्यासक्रम नव्या शिक्षण धोरणाचा भाग आहे. शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या एनआयओएस (NIOS) वर्ग 3, 5 आणि 8 साठी बेसिक कोर्सची सुरुवात करेल. (National institute of open schooling) ...
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला. ...