८० च्या दशकात रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. या प्रत्येक व्यक्तिरेखा आणि ती साकारणा-या कलाकारांना आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अरूण गोविल यांनी साकारलेला ‘राम’आणि दीपिका चिखलियाने साकारलेली ‘सीता’ आजही प्रेक्षकांना लख ...
वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण हे त्याकाळी घडलेल्या घटनांची नोंद घेत त्याला मांडण्यात आले आहे. याचा अभ्यास करताना हे सत्य की कल्पना असा विचार नक्की पडू शकतो; मात्र त्याचा अभ्यास करताना प्रत्येकाने आपल्या नजरेतून रामायण समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास ...
पर्यटन विभागामार्फत सोमवारपासून मुंबईत ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव’ होणार असल्याचे मंगळवारी वरळी येथील नेहरू सेंटरमधील कार्यक्रमात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. ...
युवापिढीला सुजाण, संस्कारक्षण आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारताचे शिक्षण शाळा महाविद्यालयातून देण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली. ...