Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
वेंगुर्ला तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच नगरपरिषद हद्दीत एकाच वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी कोविड योद्ध्यांना राख्या बांधून व सन्मानपत्र देऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. ...
निसर्गाचा समतोल राखणे हे आपले कर्तव्य आहे. निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत. याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा, झाडे वाढावीत या उद्देशाने कोकमच्या बी पासून राखी ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर ...
निसर्गाशी असलेले माणसाचे अनोखे नाते स्पष्ट करताना झाडांना राखी बांधून शांतिनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी सोमवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. झाडांच्या रक्षणाची शपथ खावून गेल्या अनेक वर्षांची निसर्गप्रेमाची परंपरा जपण्यात आली. ...
देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ...