Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
व्यापाऱ्यांच्या संघटनेने दावा केला आहे की, या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारात १० कोटींपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी हा आकडा ७ हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. ...
Titeeksha Tawde writes an adorable message for sister Khushboo Tawde, on the Occasion of Raksha Bandhan राखी पौर्णिमा स्पेशल : अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि तिची बहीण खुशबू या दोघींच्या प्रेमळ नात्याची खास गोष्ट ...