राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी काँग्रेसने संयुक्त उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया ... ...
, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या जय भवानी, जय शिवाजी या घोषणेवरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. या घोषणेनंतर राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत ...
वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. त्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना अवमान करणाऱ्या कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत श ...
राज्यसभेतील शपथविधीवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केल्याने समज दिली होती. ...