एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. ...
Raju Shetty News: ऊस उत्पादक शेतकरी आळशी म्हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र हुशार आळशासारखं ऊस लावत बसला नाही. त्याने मताची शेती करून एका झटक्यामध्ये आमदार झाला आणि दुष्काळ भागातील शेतक-य ...
सर्वांविरुद्ध पुन्हा वज्रमूठ बांधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी १६ एप्रिलपासून ‘हुंकार बळिराजाचा’ यात्रा काढणार ...