कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ‘बीएसएनएल’ची सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ...
शेतकरी आंदोलनाचा गड असलेल्या वर्धा जिल्ह्यातून स्वाभिमान शेतकरी संघटना आॅक्टोबर महिन्यात राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यासाठीच वर्धेत विदर्भ कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
खासदार राजू शेट्टी आणि अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी अहमदाबाद येथे जाऊन गेल्या १४ दिवसापासून उपोषणास बसलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची भेट घेतली. ...
सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांनी उसाची ‘एफआरपी’ एकरकमी द्यावी. त्यामध्ये तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला ...
राज्य सरकारने गायदुधासाठी लिटरला पाच रुपये अनुदान दूध संघांना द्यायचे मान्य केले आहे. त्यानुसार दूध संघ शेतकऱ्यांना वाढीव दराने दूध बिल देत आहेत; परंतु सरकारने महिना होत आला तरी हे अनुदान दूध संघांना दिलेले नाही, त्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांनी सर ...
स्वत:ची मेहनत करून कष्ट करून बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केली पाहिजे ती केली गेली नाही, त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढत गेले. शेतकºयांचे अर्थकारण बिघडले आहे. जोपर्यंत अर्थकारण सुधारत नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार न ...