आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची पाने असलेल्या रामायण, महाभारताची रचना करणारे महर्षी वाल्मिकी व महर्षी व्यास हे अनुसूचित जाती-जमातीमधील होते. देशाच्या विकासात या समाजाचे मौलिक योगदान राहिले आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय देश प्रगतीच्या शिखरावर पोहो ...
भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येणार नसून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रमुख ...