दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आज तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. ...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला. विकास कामांमध्ये स्त्री-पुरुषांना सारखा अधिकार देण्यात यावा आणि ग्रामीण भागातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी पावले उचललेली होती. इतकेच नव्हे तर १९८ ...
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे. यानिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भावूक झाल्या. राजीव गांधींची राजकीय कारकीर्द लहान होती, पण.. ...
राजीव गांधी यांच्या हत्येला 27 वर्षे झाली आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना आम्ही भावंडांनी माफ केले आहे असे काही दिवसांपूर्वी विधान केले होते. ...
राज्यसभेत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनआरसीचे बीज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1985 साली केलेल्या आसाम अॅकॉर्डमध्ये असल्याचे सांगितले. काँग्रेस जे करु शकले नाही ते आता आम्ही करत आहोत असे त्यांनी यावेळेस सांगितले. त्यामुळे आस ...