सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आ ...
सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आ ...
क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन टिकाव मारून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता केले. ...
मानाचा असा शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे औरंगाबादेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे यांनी खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे. आता त्यांनी भविष्यात प्रशिक्षकाच्या भूमिकेत औरंगाबाद येथून दर्जेदा ...
सकल जैन समाजांतर्गत भगवान महावीर जन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १८ रोजी या समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांना शुक्रवारी माजी मंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदराजंली वाहिली. दर्डा यांनी सोनसळ (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे कदम कुटुंबीयांची भेट घेऊन ...