मंत्री करण्यात आलेल्यांत करणपूर येथून निवडणूक लढवणारे सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचाही समावेश आहे. या जागेसाठी ५ जानेवारीला मतदान आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ...
महिपालच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच आता त्याचे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोकही त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले आहेत. ...
Crime News: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे चार मित्रमैत्रिणी पार्टीकडून सकाळी हॉटेलमधून निघाले. मात्र वाटेत त्यांचं भांडण झालं. यादरम्यान, एका संतापलेल्या मित्राने एक तरुणी आणि तिच्या मित्राच्या अंगावर कार चढव ...