नाशिक - वातावरणातील बदलामुळे मान्सूनचे वेध लागले आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट, प्लास्टिक, आदी पावसाळी साहित्य खरेदीसाठी नाशिककरांची पावले बाजारपेठेकडे वळू ... ...
वर्ध्यात दुपारच्या सुमारास आलेल्या वादळामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतच्या एका गॅरेजसह एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयावर वृक्ष कोसळले. यादरम्यान गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीचे काम करीत असलेले चौघे थोडक्यात बचावले. गॅरेजच्या छतावर वृक्ष कोसळ ...
कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. मुसळधार पावसात घराबाहेर पडणे अवघड असते. शेतीकामासाठी बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगडयाची तुडूस याचा सर्रास वापर होतो. ...