Nagpur : नरखेड तालुक्यातील भारसिंगी गावाजवळून वाहणाऱ्या जाम नदीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नारसिंगी येथील रहिवासी तरुण प्रवीण कवडेती नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. ...
पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ...
यंदा १७ मेपासून पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पाऊस पडत राहिला; पण अजून गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाने यंदा सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे धरणेही फुल्ल झालेली नाहीत. ...
elaichi bajar bhav गोडधोड पदार्थांची चव वाढवणारी, चहा-दूध, मसाले, मुखवास आणि मिठायांत हमखास वापरली जाणारी वेलची मागील काही महिन्यांत महागाईच्या झटक्यात आली आहे. ...
Chandrapur : गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाने आकाश फाटल्यासारखी स्थिती निर्माण केली असून, शेतीचे नुकसान दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे. ...