वातावरणातील बदलामुळे पिकांवर खोडकिडा किंवा तुडतुड्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पावसाने चार-पाच दिवसांपासून दडी मारल्याने कडक उन्ह पडत आहे. ...
चाराटंचाई झाली तर त्यावर मात करण्यासाठी ओला चारा शेतकऱ्यांनी पिकवावा यासाठी अनुदानावर बियाणे देण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील सुमारे ७०० शेतकरी सव्वाशे हेक्टरवर चारा पीक घेण्यास तयार झाले आहेत. हिरव्यागार पट्ट्यात चारा कमी पडू नये, यासाठी कृष ...
मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याला परतीच्या पावसाचा अनुभव असल्याने यंदाही परतीच्याच पावसावर भरवसा असला तरीही दुष्काळाच्या तयारी लागा, असे संकेत शासनाकडून मिळू लागले आहेत. ...
दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार सरकारला सप्टेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ जाहीर करता येणार नाही. सप्टेंबरमध्ये वरुणराजाची कृपा होऊन राहिलेली तूट भरून निघेल, अशी आशा अजूनही बाळगली जात आहे. ...
आतापर्यंत केवळ हिमालयाच्या पायथ्याशी रेंगाळणाऱ्या मान्सूनच्या आसाचे पूर्व टाेक येत्या दाेन दिवसात दक्षिण गतीने पूर्वमध्य बंगालच्या खाडीकडे सरकत आहे ...