यंदाच्या हंगामात होणारी संभाव्य ऊसटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदी करणारी अधिसूचना बुधवारी लागू केली. ...
Rain Update: राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी व रविवारी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, अमरावती जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ सांगितला आहे, तर वर्धा, नागपूर, औरंगाबाद, जालना तसेच नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’चा देण्यात आला आहे. ...
येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे... ...