मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भ आणि खानदेशातही मुसळधार ... ...
देव करो आणि उर्वरित काळात भरपूर पाऊस पडो व बळीराजाची चिंता मिटो. खरिपात पडलेल्या पावसाच्या ओलीवर रब्बी हंगामातलं पिक घेण शक्य आहे का? आणि त्यात कोणती पिके घेता येतील? ...
जळगाव जिल्ह्यातील हतनूर तर विदर्भातील गोसीखुर्द, तोतलाडोह, नवेगाव खैरी ही धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ...