Aaditya Thackeray News: गेल्या ३ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजपा सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ...
Water Logging Mumbai Worli Metro Station News: मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वरळीतील भुयारी स्थानकात पाणी शिरले. याचा फटका मेट्रोसेवेला बसला. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नेमके काय घडले ते सांगितले. ...