मराठवाड्यात आणि पूरग्रस्त भागांमध्ये जनावरांच्या मृत्युमुखी पडण्याचा आकडा वाढत असून मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी होत आहे. पण एनडीआरएफकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. ...
आम्ही शेतकऱ्यांचे हित जपणारे आहोत. येणाऱ्या काळात चांगली मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
Anudan Ghotala : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषदेचे सीईओ पी.एम. मिन्नू यांनी पाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. वाचा सविस्तर(Anudan Ghotala) ...