पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे. ...
Kukdi Dam Water Storage Update : कुकडी प्रकल्पात सद्यःस्थितीला १५ हजार ८५१ एमसीएफटी म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. प्रकल्पातील येडगाव, घोड, विसापूर, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. सध्या मात्र, ...
काही दिवसांपासून धरण आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा ८८.६४ टक्केवर स्थिर झाला आहे. ...
Poultry Farm Care : पावसाळ्यात अनेकदा गढूळ पाणी असल्याने कोंबड्यांना बाधा होऊ शकते. म्हणूनच पाण्याची व्यवस्था करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे पाहुयात... ...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सध्या धरणात १ लाख ९३७ क्सुसेक पाण्याची आवक आहे. ९० हजार ७४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...