सातारा शहरात पाच दिवसांनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यामुळे सातारकरांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते, तर पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी २४ तासात नवजाला २० आणि महाबळेश्वर येथे २२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. ...
Maharashtra Latest Rain Updates : राज्यभर मान्सूनचा पाऊस बरसत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने राज्यभरातील विविध ठिकाणी जोरदारपणे हजेरी लावली आहे. ...
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये माळरानावर कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब पिकाची माहिती घेऊन आपल्या राज्यात त्याची लागवड करण्याच्या उद्देशाने थेट आसाम राज्यातून डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडीला दोन शेतकऱ्यांनी भेट देत अभ्यास केला. ...