ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे केवळ पंचनामे करण्यात आले असून अद्यापही शेतकऱ्यांना (Farmer) ना नुकसानीची मदत मिळाली ना पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे. प्रशासन आता विधानस ...
यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, कांदा आवक ५० टक्के घटली. त्यामुळे जुन्या कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. ...
यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे अजिंठा पर्वतरांगांमधील झरे, ओढे आणि छोट्या नद्या प्रवाहित झाल्यामुळे तुटीच्या खोऱ्यात येत असलेले नळगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. (Nalganga Dam) ...