आता मान्सूनच्या परतीची सीमा अलिबाग, अकोला, जबलपूर, वाराणसीतून जात आहे. राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील तीन ते चार दिवसांत माघारी जाणार असल्याची माहिती ‘सतर्क’ने जारी केली आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनचा प्रभाव ओसरू लागला असून, तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये 'ऑक्टोबर हीट'चा चटका जाणवू लागला आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
nuksan bharpai पीक नुकसानीचे ५९ कोटी ८० लाख रुपये मंजूर असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठीच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. ...
Maharashtra Dam Storage : यंदाच्या पावसामुळे राज्यातील धरण काठोकाठ भरली आहेत. आज १० ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात.. ...
Marathwada Crop Damage : अतिवृष्टी आणि सलग पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान लाखो हेक्टरवरील पिके हातची गेली असून, शासनाने १५०० कोटींच्या मदतपॅकेजपैकी ३०० कोटींचे वाटप सुरू केले आहे. सप्टेंबरमधील नुकसानीसाठ ...