राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...
Avakali Paus : कारंजा तालुक्यात (Karanja Taluka) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे. या पावसामुळे घरांचे, पिकांचे आणि वीजपुरवठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अ ...
Marathawada Rain : मराठवाड्यावर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनसारखा बरसत आहे. पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर अक्षरशः पाणी फिरवले आहे. धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल ...
- पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ;; चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या पायरीला लागले पाणी; नोकरदार आणि बाजारकरूंची तारांबळ, रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण ...