काटेपूर्णा धरणातून १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अशा ४० दिवसांत ९२.४११ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असून, ४० दिवसांत साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ...
शासनाने शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी प्रणाली सुरू केली आहे. ॲपद्वारे पीकपेरा नोंदण्याची सोय करण्यात आलेली आहे. १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचि ...
मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असून, ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, अस ...