शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले. ...
अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे... ...
Kharif Sowing Report 2025 कृषी मंत्रालयानुसार, यंदाच्या खरीप हंगामातील ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. देशभरात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरणीचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने आज (७ ऑगस्ट) रोजी राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
Dharali Hit by Flash Floods: जिथे बहुमजली घरे आणि हॉटेल्स होते तिथे आता फक्त दगड, गाळ आणि पाणी इतकंच दिसत आहे. निसर्गाच्या प्रकोपानंतरचा धरालीतील अस्वस्थ करणारा व्हिडीओ... ...