Delhi wall collapse News: दिल्लीतील जैतपूर भागात मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. ...
अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शुक्रवारी धरणात १२०.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग चालू केला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनचा जोर परत वाढला आहे. आज पुण्यासह मराठवाडा, विदर्भातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि हलक्या ते मुसळधार सरींची शक्यता असून, पुढील काही दिवस पाऊस शेतीसाठी वरदान ...
avkali pik nuksan bharpai एप्रिल आणि मे २०२५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...
धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...