बुधवार सकाळ पासून वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार 'बैंटिंग' सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाया जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दि. १३ रोजी पहाटेपासूनच जोरदार पुनरागमन केले आहे. ...
Dam Water Storage : पावसामुळे इसापूर आणि येलदरी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Dam Water Storage) ...
Maharashtra Weather Update : श्रावणसऱ्या नुकत्याच कमी झाल्या, तोच राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वाढली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून आलेल्या हालचालींमुळे पुढील ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने अने ...