मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ३५ ते ४० घरांना पाण्याने वेढले होते. घरातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने घरातही तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन खाण्यापिण्याचे हा ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून सकाळपर्यंत कोयनानगरला ५७, महाबळेश्वर ५९ आणि नवजाला ७६ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेत आवक वाढत असून धरणसाठा ९५.६९ टीएमसी झाला होता. तर धरणाचे सहा दरवाजे चार फुटांवर स्थिर असून त्यामधून २५७७१ ...
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोदरा येथे येऊन चौकशी व पाहणी केली. प्रस्ताव तयार केला. प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र उर्वरीत प्रक्रिया तातडीने केले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशिर झाला. परिणामी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेकडो हेक्टर शे ...
ऑगस्टमध्ये नागपंचमीनंतर संततधार सुरू आहे. यामुळे रविराजाचे दर्शनच नाही. याचाच परिणाम, तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पीक पिवळे पडून करपत आहे. तालुक्यातील खुबगाव, नांदपूर, देऊरवाडा, जळगाव, शिरपूर आदी भागातील शिवारातील शेतात जोमात बहरलेले सोयाबीन पीक अ ...
येवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे. ...
मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने मुळा धरणात रविवारी (२३ आॅगस्ट) संध्याकाळी २२ हजार ८१२ दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. यामुळे धरण ८८ टक्के भरले आहे. दरम्यान धरणातून नदीपात्रातून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभ ...