ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात परतीच्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी, भुईमुग, उन्हाळ कांद्याचे रोप या पिकाना मोठा तडाखा बसला आहे. सरकारी यंत्रणेने सरसकट पंचनामे केल ...
सर्वत्र घाणीचे साम्राज्य, साऱ्या शेतांमध्ये तुडुंब चिखल, साचलेले पावसाचे पाणी, अति पावसामुळे पिकांना कोंब येऊन त्यातून दुर्गंधी येऊ लागली अशाही परिस्थितीत तहसीलदार माधुरी आंधळे यांनी शेतांमध्ये पाहणी केली. ...