जिल्ह्यात १५ जूनला पाऊस बरसला. त्यानंतर बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उन्हाचा पारा अधिक असल्याने ही धडपड व्यर्थ जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. अनेकांना पाण्याची व्यवस्था असतानाही ओलित करता ...
या पार्श्वभूमीवर ठाकूर व मनपाचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पुढील वर्षी वसई-विरार शहर बुडणार नाही, असे आश्वासन देतानाच मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली होती ...
पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ...