जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे पाण्याबाबत काळजी वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या आठवड्यात केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरला आहे. ...
मागीलवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली आहेत. मेअखेरपर्यंत धरणात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणात आ ...
गुरूवारी सायंकाळी अचानक डोर्ली परिसरात धुव्वादार पाऊस बरसला. त्यामुळे डोर्ली गावालगत असलेल्या नाल्याला प्रचंड पुर आला. बैलजोडीचा पाण्यात बुडून अंत झाला. ...
कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामा ...
परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील ...