संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, बोरबन, खंदरमाळ येथे गुरुवारी (२३ जुलै) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून पिकांचे नुकसान झाले आहे. ...
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार दिवसानंतर पावसाचे कमबॅक झाले. गुरुवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणात मंदावलेली नवीन पाण्याची आवक पुन्हा सुरू झाली. ...
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ९८९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. धरण ३८.६० टक्के टक्के भरले आहे. ...
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवक ...