गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प १९८० च्या कायद्यामुळे रखडले आहेत. कृषी विभाग, रोहयो तसेच धडक सिंचन व इतर योजनांमधून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात सिंचन विहीर बांधून सिंचन सुविधा केली. मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात अल्प आ ...
सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक ...
अहमदनगर जिल्ह्यात नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी (३० जुलै) रात्री अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. ओढ्यानालांना पूर आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. ...
पाथर्डी ( जि. अहमदनगर) माणिकदौंडी परिसरात शुक्रवारी पहाटे एक वाजता झालेल्या मुसळधार पावसाने शेतीपिकांसह परिसरातील अमरापूर कर्जत रोड वरील रस्ते, पूल वाहून गेले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्य ...