त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पूरपाण्याची आवक धरणात होऊ लागली आहे. रविवारी (दि. १७) गंगापूर धरणात जलसाठा ७७ टक्के इतका झाला, अशी माहिती जलसंप ...
कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते. ...
गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे समोर आले आहे. ...
सायखेडा : श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने वातावरण आल्हाददायी बनले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, गुरु वारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येपासून भीजपा ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु असून आज दिवसभरात ८१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर २५२१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. तर वार्षीक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळी ...