पेण तालुक्यातील हेटवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठावरील गावातील नागरिक, तसेच पेण शहरातील नदी किनारी असलेल्या म्हाडा वसाहत उत्कर्षनगर गोविंद बाग या परिसरातील नागरिकांना महसूल, नगर परिषद प्रशासनाने सतर्कतेचा शुक्रवारी इशार ...
Mumbai-Pune Expressway: आज दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक भीषण अपघात झाला. एक कंटेनर ब्रेक फेल होऊन सुमारे १५ ते २० वाहनांना धडकल्याने झालेल्या या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ...
Raigad News: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने घेतला आहे. ...
matsya utpadan राज्यातील मत्स्य उत्पादनात २०२४-२५ मध्ये तब्बल २९ हजार १८४ मेट्रिक टन वाढ नोंदविण्यात आली असून त्यात रायगड जिल्ह्याचा वाटा १ हजार ६६८ मेट्रिक टन एवढा आहे. ...