विविध शासकीय योजनांतर्गत स्वयंरोजगार स्थापन करू इच्छिणाºया व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणा-या क्षेत्राला बँकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश गुरुवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. ...
तालुक्यातील समुद्रकिना-यावर चार दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने मासे आले होते. त्यामुळे मच्छीमारांची चांगलीच चंगळ झाली होती; परंतु समुद्रामध्ये तेल कंपनीचे मोठे जहाज फुटल्याने मासे किनारी आले आहेत ...
नेरळ साई मंदिर आणि बस स्थानक परिसरात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. ...
कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे. ...
शेतक-यांचे विविध प्रश्न व महागाई विरोधात माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवार, ४ आॅक्टोबर रोजी सकाळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत व तालुकाअध्यक्ष प्रभाकर उभारे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तहसील ...
भारतातील प्रत्येक सण ऋतुमानातील बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात एक प्रसन्नता असते. आकाश स्वच्छ होऊन चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश थेट जमिनीवर येतो. ...
माथेरानच्या शेजारील पर्वत रांगेतील पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या नेरळ गावाच्या पाठीमागे असलेला पेब किल्ल्याची ऐतिहासिक ओळख विकट गड अशी आहे. ...