अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते माणकुले या पट्ट्यातील खारभूमी योजना, आंबा खोरे सिंचन प्रकल्पातील लाभधारकांना पाण्याचा हक्क, तसेच काळकुंभे प्रकल्प या तीन विषयांवर आढावा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरी ...
डिजिटल युगामध्ये क्षणाक्षणाच्या घटनेचे, विचारांचे आणि माहितीचे आदान-प्रदान अतिशय वेगाने केले जात आहे. काही वर्षांपूर्वी संगणकाच्या जवळ आलेले जग आज विविध प्रकारच्या गॅझेटने प्रत्येकाच्या हातात आले आहे. ...
जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंजना सावंत यांनी दोषी ठरवून तीन वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा बुधवारी सुनावली आहे. ...
शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली आहे. स्मारकांच्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी शासनाने ९८ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ...
किंगखान अर्थात शाहरुख खानचा अलिबाग दौरा वादाचा विषय ठरला आहे. आपला वाढदिवस साजरा करून मुंबईला परतलेल्या शाहरुखच्या बोटीमुळे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना गेटवे आॅफ इंडिया येथे ताटकळत राहावे लागले. ...
समुद्र आणि खाडी लगतच्या भातशेतीत उधाणाचे खारेपाणी घुसून भातशेती नापीक होऊ नये, याकरिता समुद्र-खाडीकिनारे आणि त्या शेजारील गावांतील भातशेती यामध्ये समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) नव्याने बांधणे आणि अस्तित्वात असलेल्या जुन्या बंधा-यांची नियमित ...