रायगड जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यासाठी १७४ कोटी ७० लाख रुपयांच्या सर्वसाधारण विकास आराखड्यास शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच् ...
नेरळमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची कामे ही निकृष्ट व सदोष असल्याने या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन करावा, अशी मागणी नागरिकांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केली आहे. ...
- आविष्कार देसाई अलिबाग : जलस्वराज्य टप्पा दोनअंतर्गत दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आखलेली २४ कोटी रुपयांची पाऊस पाणी संकलन योजना थंडावली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या लालफी ...
मुरुड : राजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्याचे काम जंजिरा पर्यटक सोसायटी करीत होती; परंतु राजपुरी गावात राहणारे जावेद कारबारी यांनी वेलकम सोसायटी स्थापन करून ...
रायगड किल्ल्याचे पावित्र्य अबाधित राखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे. युथ हॉस्टेल आयोजित रायगड प्रदक्षिणेत प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
महाड तालुक्यात २००५मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. दासगावमध्ये दरड कोसळून ४८ लोकांचे बळी गेले होते. तर ३८ घरे जमीनदोस्त झाली होती. ...
कोकणातील ६४ खारभूमी योजनांच्या लाभक्षेत्रात गावांंना दळणवळणासाठी हे बांध उपयोगी ठरणार आहेत. परिणामी, या बांधावरून थेट शेतापर्यंत बैलगाडी वा चारचाकी वाहन पोहोचू शकणार आहे. ...
मागील काळातील अनेक विकासकामे अद्याप प्रलंबित असून, या रखडलेल्या कामांना सकारात्मकदृष्ट्या गती मिळावी, यासाठी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केवळ माथेरानच्या मूलभूत समस्या आगामी काळात पूर्णत्वास जायला हव्यात ...