कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
आलिबागजवळ समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच पर्यटकांवर शनिवारी जेली फिशने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल, तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या वीरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या वीरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. ...
राज्य शासनाकडून ग्रामीण विकास योजनेअंतर्गत मुरु ड पंचायत समितीची नवीन इमारत पूर्ण झाली असून, राज्य शासनाने इमारत होण्यासाठी पैसे दिले; परंतु नवीन इमारतीत लागणा-या विविध साहित्यासाठी पैसेसुद्धा पंचायत समितीला द्यावे, अशी मागणी आमदार पंडित पाटील यांनी. ...
जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली आंबा बागायत, १० हजार हेक्टर क्षेत्रावर असलेला काजू आणि ६ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या नारळ आणि आंतरपिकांतर्गत ४ हजार ५०० हेक्टरात सुपारी या पिकांवर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ राहिलेले... ...
रायगड जिल्ह्यातील रविवारी समुद्रात असलेल्या 29 बोटींपैकी 21 बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत. उर्वरीत 8 बोटी दुपारच्या सुमारास परत येतील, अशी माहिती समोर आली आहे. ...
रायगड जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यासाठी १७४ कोटी ७० लाख रुपयांच्या सर्वसाधारण विकास आराखड्यास शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच् ...