खासगी खारभूमी योजनांमधील सरंक्षक बंधारे फुटल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करणे आवश्यक असते. परिणामी, रोजगार हमी योजनांच्या निकषांत हे काम बसत नाही. ...
हायब्रिड अॅनियुटीअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे नऊ रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १२०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. रस्त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले असले, तरी त्यासाठी पाहिजे तसा प्रतिसाद आलेला ...
मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र व रायगड पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथील रायगड जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालयात मानव अधिकार जनजागृती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. यासाठी जिल्ह्याला ७० कोटी रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या आराखड्यात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे ...
संरक्षक खारबांध फुटीच्या गंभीर समस्येकडे लक्ष घालून गावातील मानवी वसाहतींना धोका पोचण्याअगोदर उपाययोजनेकरिता संयुक्तिक बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शेतकरी जनतेला एमआयडीसीच्या कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल आणून टाकण्यावाचून कोणताही पर्याय नाही ...
रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये नागरीकरण वाढत आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अशा बांधकामांना ग्रामपंचायतीने नियमानुसार घरपट्टी लावून त्यांच्या दप्तरी अनधिकृत बांधकाम, असा शेरा मारण्याच्या कृतीला सरकारने योग्य ठरवले आहे ...
गेल्या आठवड्यात ‘ओखी’ चक्रिवादळाच्या भीतीने संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसर हादरून गेला होता. यानंतर काही काळ धूरक्यामुळे हिवाळा असूनही थंडी जाणवत नव्हती. ...
माथेरान पालिका क्षेत्रात इंधनावर चालणा-या वाहनांना बंदी आहे, मात्र विशेष बाब म्हणून रुग्णवाहिकेस येथे परवानगी आहे व ही रुग्णवाहिका ठेकेदारी पद्धतीने चालविली जाते. या ठेकेदाराची मुदत संपल्याने ही सेवा बंद झाली असल्याने रु ग्णांचे मात्र हाल होत असून, प ...