तालुक्यातील मोरेवाडी येथे आॅक्टोबर २०१६मध्ये एका मुलीच्या मृत्यूनंतर कुषोषणाच्या प्रश्नाने रायगड जिल्हा चर्चेत आला होता. आॅक्टोबरपासून प्रलंबित असणारे ग्रामबाल पोषण व उपचार केंद्र अखेर सोमवारपासून सुरू करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल् ...
रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश कंपन्या या केमिकलनिर्मिती अथवा प्रक्रिया करणाºया आहेत. सार्वजनिक पिण्याच्या पाण्यातील रासायनिक घटकांची तपासणी करण्यासाठी सध्या पाण्याचे नमुने गोळा करण्याचे काम संपुष्टात आले आहे. राज्यामध्ये नमुने गोळा करण्याच्या यादीमध्ये ...
देशात विविध १२ ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत. घारापुरी बेटावरील पुरातनकालीन चैतन्यमय आणि सजीव भासणारी १२ ज्योतिर्लिंगे अस्तित्वात आहेत. महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने देशी-परदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. ...
बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत; परंतु घर बांधणीसाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे असल्याने घर पूर्ण करणे कठीण जाते, अशी ओरड सातत्याने लाभार्थ्यांकडून केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये १८९ प्रस्तावांपैक ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दररोज या ठिकाणच्या मार्गिकेत बदल केला जातो. त्यामुळे वाहनचालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. ...
मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून महाड, रायगड मार्गाच्या साइडपट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी कंपनीच्या ठेकेदाराला १९ लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविली आहे. ...
अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनीची अद्यापही शंभर टक्के नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. एकीकडे या दोन्ही तालुक्यांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला ठेकेदारांनी प्रारंभ के ...