संपूर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये निधी खर्चून सुरू केलेले बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे. ...
शेती व इतर क्षेत्राचा विकास करून त्या विकासाच्या माध्यमातून आपला रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी खांदेश्वर येथे केले. ...
सुधागड तालुक्यात काही दिवसांपूर्वी कुपोषित बालके आढळली आहेत. नुकतीच पाली तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत या संदर्भात गंभीर दखल घेण्यात आली. समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा व अन्य सदस्यांनी कुपोषणाच्या मुद्यावर संब ...
उन्हाळी पाणीटंचाई निवारणाकरिता विंधण विहिरी (बोअरवेल्स) हा जलस्रोत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. २०१५-१६ मध्ये ५७३० तर २०१६-१७ मध्ये ४०५२ विंधण विहिरी कोट्यवधी रुपये खर्च करुन करण्यात आले आहेत. ...
रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती आस्वाद पाटील यांनी तब्बल ५१कोटी रु पयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. सत्ताधाऱ्यांसह विरोधी असणाºया शिवसेना, काँॅग्रेस आणि भाजपा अशा सर्वच सदस्यांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा देत जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती ...
महाड : बुधवारी सकाळी पती-पत्नीमधील वादाची सुनावणी सुरू असतानाच पतीने न्यायाधीशांसमोरच स्वत:च्या पोटात धारदार सुरा खुपसत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात जखमी झालेल्या गंगाराम वाडकर याची) प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईला नेले.त्य ...
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह केल्याच्या घटनेचा मंगळवारी ९१वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसागर लोटला होता. ...
महाराष्ट्र राज्याच्या एकूण ६१ हजार ७२३ चौरस किमी एकूण वनक्षेत्रापैकी ५१ हजार ७० चौ.किमी राखीव, ६ हजार ६०१ चौ.किमी संरक्षित तर ४ हजार ५१ चौ.किमी अवर्गीकृत वनक्षेत्र आहे, तर ठाणे वन परिमंडळांतर्गत येणाऱ्या कोकणातील ५ हजार ७७४ चौरस किमी एकूण वनक्षेत्राप ...