तालुक्यात यंदा प्रशासनाने २२५ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात २३२ बंधारे बांधण्यात यश आल्याने सध्याच्या उन्हाळी पाणीटंचाई काळात ग्रामस्थांना तसेच गुरांची तहान भागविण्यासाठी हे बंधारे यशस्वी झाले असल्याची माहिती पोलादपूर पंचायत समित ...
महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी सावित्री खाडीत ओवळे येथे सोडले जात आहे. नदीपात्राला प्रदूषणाचा विळखा वाढू लागला असून अशीच स्थिती राहिली तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
रोहा-माणगाव एसटी बस कोलाड रस्त्यावरून जात असताना एका दुचाकीला कट मारल्याचा गैरसमज करून फिल्मी स्टाइलने भर रस्त्यात एसटीसमोर दुचाकी आडवी घालून एसटीमधला जॅक काढून चालकाला मारण्याचा प्रयत्न केल्याची पोलिसांत करण्यात आली आहे. ...
किल्ले रायगडचे संवर्धन हे एक आव्हानात्मक काम असून, भारतात अशा प्रकारे संवर्धनाचे काम प्रथमच होत असल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे प्रादेशिक संचालक एम. नंबिराजन यांनी दिली आहे. ...
अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
कर्जत तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात विंधन विहिरी खोदण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. ३५ गावात आणि ४३ आदिवासीवाड्यात विंधन विहिरी खोदल्या जाणार असून, त्यासाठी ३९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ...
मुरुड तालुक्यातील मौजे बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयाचे मुख्यध्यापक सुरेश लक्ष्मण पवार यांच्याकडून रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी. एल. थोरात यांनी सिगरेट आणि लायटर जप्त केले आहे. ...