पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकाच वेळी तीन आंदोलने जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने अद्यापही आंदोलकांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा न काढल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. ...
पर्सेसिन नेट आणि एलईडी फिशिंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी येथे बैठकीत दिले. त्यामुळे मच्छीमार समाजाने २३ एप्रिल रोजी पुकारलेले सागरी आंदोलन स्थगित केले आहे. ...
ठाणे येथील खारभूमी विकास विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. आव्हाड यांनी गुरुवारी अलिबाग तालुक्यातील मेडेखार व देहेनकोनी येथे पथकासह संरक्षक बंधाऱ्यांच्या अवस्थेची पाहणी केली. ...
उरण तालुक्यात धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आयओटीएल कंपनीमध्ये व्ही. बी. इंजिनीअरिंग या खासगी ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी मागील १५ दिवसांपासून वेतनवाढीची मागणी मान्य न झाल्याने बुधवारपासून काम बंद आंदोलन केले. ...
श्रीवर्धन शहरांचे प्रवेशद्वार असलेल्या बोडणी घाटात अपघाताची मालिका सुरू आहे. २०१२ ते २०१८ दरम्यान झालेल्या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप याबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही. ...
तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे या पुलाचे डागडुजीकरण करणे आवश्यक आहे. वेळेत लक्ष न दिल्यास पूल कोसळण्याच ...
उन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...