अमूलकुमार जैन ।बोर्ली मांडला : फळे आणि भाजीपाल्यावरील अडत बंद झाली असली, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झालेला नाही. आंबा विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने व्यापारी, दलाल आणि अडते यांच्यातील संगनमत शेतकºयाला अपेक्षित भाव मिळण्य ...
महाड तालुका हा डोंगराळ भागात असून, कोकण रेल्वे तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या याच मार्गावरून जातात. सध्या कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाचे काम सुरू आहे. ...