समुद्रातील मत्स्य संपत्ती वाचणे ही भविष्य काळासाठी गरजेची आहे. रायगड जिल्ह्यातही मासे मिळणे कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन, मत्स्य संवर्धनासाठी रायगडच्या अलिबाग, श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यातील समुद्रात ४५ ठिकाणी कृत्रिम भित्तीकांची उभारणी केली जात ...