नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्यांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नाइलाजाने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार करून घ्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ...
गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत. ...
रायगड जिल्ह्यात होणाऱ्या विकासाचा शेतीच्या एकूण क्षेत्रावर परिणाम होत आहे. शेतीखालील क्षेत्र कमी होत असल्याने सरकार शेतीच्या विकासासाठी विविध योजना आणत आहे. मात्र, यातही लाभार्थ्यांचे प्रमाणही घटत असल्याचे दिसून येत आहे. ...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांति मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक व भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी ...
शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरामध्ये बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील विविध संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने नेहमीच गजबजलेले अलिबाग शहर आज मात्र थांबल्याचे दिसून आले. ...