गेल्या २८ जुलै रोजी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून विद्यापीठाच्या तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू, या भीषण घटनेनंतर प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले असून, नव्या मार्गाच्या भरावासाठी लागणारे दगड येथील डोंगरातून कातळ फोडून काढले जात आहेत. ...
दिवसा ओला चालक तर रात्री बँका व पतपेढ्यांमध्ये घरफोड्या करून ऐवज लंपास करणा-या ओला चालक भूषण पवार आणि विनोद देवकर या दोघांना अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. ...
दिवसेंदिवस ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणासह नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच आता समुद्रालाही विविध प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ...