Raigad News: ग्रामीण भागात वाढत्या आधुनिकीकरणातून अनेक हायटेक बदलांना सुरुवात झाली आहे. शासकीय योजनांचा लाभ असो की शालेय शिक्षण, आरोग्य व्यवस्था अगर बाजारातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी आता सगळीकडे कॅशलेस व्यवहाराला अधिक पसंती देण्यात येत आहे. ...
Raigad News: वसई विरार कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, लढेंगे जितेंगे अशा सरकारविरोधी गगनभेदी घोषणा देत अलिबाग शहर शेतकऱ्यांनी दणाणून ...